मंदिराच्या पायर्‍यांवर लावली उदयनिधी यांची छायाचित्रे !

ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्‍यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

सनातन धर्माविरुद्ध बोलणार्‍यांची जीभ आणि डोळे बाहेर काढू !

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले.

‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्‍या जाळल्या. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.

गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?

हिंदू संपण्यासाठी नाहीत, तर ते राखेतून पुन्हा उभे रहाणारे !

आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – एन्.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद

नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?