बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात.
हिंदु आणि भारतविरोधी शक्तींची षड्यंत्रे सोदाहरणासह उघड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. ‘या चॅनलने नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केले आहे’, असे कारण यूट्यूबने दिले आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी सामाजिक माध्यमे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची खाती मात्र बंद करून त्यांचा आवाज दाबतात. या दुटप्पीपणाच्या विरोधात आता हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवून त्यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे !
भुट्टो यांनी त्यांच्या देशाच्या उरल्यासुरल्या अब्रूच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! ही साधी गोष्टही न कळण्यासारखी व्यक्ती त्या देशाची एकेकाळी परराष्ट्रमंत्री होती, यातच सर्वकाही आले !
‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.
रझाकार म्हणतात, ‘जे काफीर इस्लाम स्वीकारण्यास नकार देतील त्यांना ठार करा.’ हिंदूंना बांधून फरफटत नेले जात आहे.शेकडो हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले आहेत.
सासरची मंडळी मुसलमान आहेत. मी हिंदु असल्याने मला हिंदु रितीरिवाजानुसार पूजा-अर्चा करायची आहे; परंतु सासरचे लोक मला तसे करू देत नाहीत.’
सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही !