मथुरा येथील बांके बिहारीजी महाराज मंदिराच्या भूमीत मुसलमानांची बेकायदेशीर स्मशानभूमी !
लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !
काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !
हिंदूंच्या धार्मिक भावनांना काडीची किंमत न देणारे पोलीस मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून सतर्क असतात !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली धर्माच्या विरोधात बोलणे, हे त्याची अपकीर्ती करण्यासारखेच !
भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या हिंदुद्वेषी साहित्यिकांना राष्ट्रप्रेमी साहित्यिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रोखायला हवे !
धर्मांध कितीही उच्चपदावर असले, तरी ते त्यांची धर्मांधता आणि हिंदुद्वेष कधीही सोडत नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते !
धर्मांधांनी डोंगरात लपून भाविकांवर दगडफेक आणि गोळीबार केला. वाहनांची जाळपोळ करत हिंसाचार केला. यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक घायाळ झाले आहेत.
प्रीतीसंगम उद्यानात मांसाहार जेवण करण्यास बंदी आहे, तसेच या परिसरात हिंदूंंची अनेक मंदिरे असूनही या ठिकाणी मांसाहार जेवण करण्यात आल्याने हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.