
मुंबई – मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेने भारतातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याची चेतावणी दिली आहे. महाराष्ट्रातही अयोग्य आहारपद्धत, भ्रमणभाषचा अतीवापर, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २४ जून या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात देण्यात आली.
‘युनिसेफ’च्या वर्ष २०२५ च्या अहवालानुसार जगभरात ५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ९.४ टक्क्यांनी वाढले आहे. हा धोका भारतामध्येही निर्माण झाल्याचे ‘युनिसेफ’ने सांगितले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे.
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !