चिलेवाडी (जिल्हा सातारा) येथे मद्यविक्रेत्यास रणरागिणींकडून चोप !
एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या.
एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या.
विनाअनुमती मद्यविक्रीमध्ये वाढ कुणाच्या प्रभावाने होते, हे शोधायला हवे. अशा प्रकारे कृती करणार्या समाजद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.
या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !
त्यामुळे मद्याला विरोध करणार्या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.
अशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !