खडकवासला (पुणे) धरणालगत सापडले गावठी दारूचे ४० बॅरेल !
एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू कशी येते ? हे सुरक्षा व्यवस्थेला का समजत नाही ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू कशी येते ? हे सुरक्षा व्यवस्थेला का समजत नाही ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !
काही प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने विकास आणि सोयीसुविधा केल्या असल्या, तरी त्या देवस्थानांच्या परंपरा अन् आध्यात्मिकता अबाधित ठेवण्याचे दायित्व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्यवस्थापन यांचे आहे.
अवैध आणि बनावट मद्यविक्रीचे प्रकार घडणे, हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
असा अधिभार आकारून पैसे गोळा करण्यासह सरकारने गोरक्षणासाठी विशेष तरतूद करण्याचीही आवश्यकता आहे !
या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.
देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.
सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही.
मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !
कायदा-सुव्यस्थेचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !