संभाजीनगर येथे ८ मासांत ४० लाख २० सहस्र लिटर मद्याची विक्री !
हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !
हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी १३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !
मद्याच्या नशेत चालकाने भरधाव मालवाहतूक बोलेरो वाहन चालवत भाजीबाजारात अनेकांना उडवले. यात घटनेत ५ भाजी विक्रेते घायाळ झाले आहेत, तर एक दुचाकीचालक २०० मीटर फरफटत गेला.
परिसरात उघड्यावर मद्यपान करणार्यांवर पोलीस प्रशासनाचा कसलाही वचक नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? या प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक तर करत नाही ना ?
तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. वाहनचालक प्रवीण पवार आणि देविदास भोसले यांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक करणार्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनी नुकतीच दिली होती. असे असूनही . . .
‘मॉल’मध्ये मद्यविक्रीला ठेवणे, ही भारतीय संस्कृती नसून विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे योग्य नाही. आमच्यापर्यंत याविषयी अजून काही आलेले नाही. आताचे सरकार ‘मॉल’मध्ये मद्यविक्रीचा विचार करणार नाही आणि जर तसे झाले तर पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल…
‘आज शेतकर्यांची दुःस्थिती का निर्माण झाली ?’ वास्तविक सरकारने भारतभरात मद्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेणे सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे. सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचे आणि शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे मार्ग अनेक आहेत. ते सरकारने चोखाळावेत, अशीच जनतेची अपेक्षा !
काही दिवसांपूर्वी देहलीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) चौकशी केली.