सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती : अनेक प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्के पाणी !

मार्चच्या अखेरीकडे जात असतांनाच मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे समोर आला आहे. अनेक लघु, मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी उरले असून मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे.

पाणीटंचाई असतांना सिंहगड रस्त्यावर (पुणे) लाखो लिटर पाणी वाया !

गेल्या ८ दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर तलाव निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ८ दिवस पु.ल. देशपांडे उद्यानाजवळील रस्त्यावर पाणीगळती होत आहे.

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..

पिंपरी येथे विनापरवाना रस्ते खोदणार्‍यांवर गुन्हे नोंद !

शहरातील विनापरवाना चालू असलेल्या खोदकामाची पोलिसांनी पहाणी चालू केली आहे. वाहतूक विभागाच्या अनुमतीविना रस्ते खोदणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जाणार आहेत.

मुंबईत मिळेल तेथे झोपड्या उभारणे हे सरकार आणि महापालिका यांचे अपयश ! – मुंबई उच्च न्यायालय

येथे जिथे मोकळी जागा मिळेल, तिथे लोक झोपड्या उभारतात, सरकारकडे परवडणार्‍या घरांविषयीच्या धोरणाचा अभाव असल्याने असे घडते, हे सरकार आणि महापालिका यांचे अपयश आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

विशेषांकाद्वारे सनातन संस्थेची महती सांगायला मिळाल्याविषयी कृतज्ञता !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची केवळ तोंडओळख’ म्हणावी, अशी माहिती या ‘सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ विशेषांकात दिली आहे. सनातन संस्थेच्या दिव्य, अलौकिक कार्याविषयीची माहिती जिज्ञासू वाचकांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी कृतज्ञता !

मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय करायला शिकवणारी सनातन संस्था !

‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती  सांगतात.

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !