कुठे नेऊन ठेवली आहे ‘मराठी’ माझी ?
मराठी संस्कृती, मराठी भाषेतून व्यक्त होणारा भाव, मराठीची शालीनता, तिच्यातील नम्रता, ढब, सालंकृतपणा हे सर्व संस्कृत भाषेनंतर मराठी भाषेतच दिसून येते.
मराठी संस्कृती, मराठी भाषेतून व्यक्त होणारा भाव, मराठीची शालीनता, तिच्यातील नम्रता, ढब, सालंकृतपणा हे सर्व संस्कृत भाषेनंतर मराठी भाषेतच दिसून येते.
हुजूरपागा शाळेत श्रावणातील हळदी- कुंकु, दहीहंडी, गणेशोत्सव, गरबा, मकरसंक्रांत, वारी इत्यादी सण साजरे होतात का ? होत नसतील, तर का होत नाहीत ? व्हायला हवेत; कारण ती आपली संस्कृती आहे.
कोणत्याही सत्प्रवृतीचा अपलाभ घेतला जाणे स्वाभाविक असते; म्हणून सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करणे, हे शास्त्रांनी पुष्कळ महत्त्वाचे मानले आहे.
पू. राधा प्रभुआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्या खोलीत प्रवेश केल्यावर ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.
मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्या कृपेने परिस्थितीमध्ये १०० टक्के पालट होतो’, याची मला अनुभूती घेता आली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
भावजागृतीचा प्रयोग करतांना एका साधिकेला परात्पर गुरुदेवांप्रति आलेली अनुभूती काव्यरुपाने येथे देत आहे.
‘जीवनातील कठीण प्रसंगातही स्थिर रहाण्यासाठी किंवा त्याकडे साक्षीभावाने पहाता येण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत’, हे मला शिकवल्याबद्दल प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’
‘आश्रमातील पायर्या म्हणजे जणू वैकुंठातील सोन्याच्या पायर्या आहेत’, असे मला जाणवत होते. त्या पायर्या गुळगुळीत झाल्या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.
सनातन संस्थेकडे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्ध असल्याने ग्रंथनिर्मितीच्या सेवेसाठी अन्य पुस्तके वाचण्याची आवश्यकता नाही !
‘चित्तशुद्धीसाठी वर्षानुवर्षे तप, ध्यान, योग आदी करण्यापेक्षा सोपा आणि शीघ्र मार्ग म्हणजे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी शिकवलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आचरणात आणणे होय.