छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही काळात महत्त्वाचे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २ दिवसांची राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराचे अवतरण ! – पू. श्री राधेश्यामानंद महाराज, वृंदावन धाम

श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन आरवडे शाखा, पलूसच्या वतीने श्री मंगल कार्यालय, पलूस येथे ४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून हरिनाम संकीर्तन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

आत्मघातकी बुद्धीप्रामाण्‍यवादी !

‘बुद्धीप्रामाण्‍यवादी त्‍यांच्‍या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्‍यादी काही करत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे पूर्वज त्‍या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शाळेतील ‘बिर्याणी जिहाद’ ओळखा !

शाळेत मांसाहारी बिर्याणी आणून ‘हिंदु मुलांना मुसलमान बनवणार’ असे सांगणार्‍या ७ वर्षांच्या मुसलमान विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी शाळेतून काढून टाकले !

गणेशोत्सव ते हिंदु राष्ट्र : लोकमान्य टिळक यांचा द्रष्टेपणा !

गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.

सार्वजनिक गणेशोत्सवात ओंगळवाणे प्रकार न करता आध्यात्मिक विकास साधा !

सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखता येत असेल आणि त्यामागील प्रयोजन लक्षात आले असेल, तरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा. तो यथोचितपणे साजरा करणे जमत नसेल, तर बंद करा !

श्री गणेशाला ‘लाल गुलाब’ किंवा ‘फिकट गुलाबी जास्वंद’ वहाण्यापेक्षा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘लाल जास्वंद’ वहाणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे !

‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशमूर्ती मातीची असावी !

अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे आकृष्ट होतात आणि प्रदूषणही होत नाही.

संपादकीय : खलिस्तानप्रेमी ट्रुडो संकटात !

जगमीत सिंह यांनी पाठिंबा काढून घेणे आणि पंतप्रधानपदाची आस बाळगणे यातूनच कॅनडा हे खलिस्तान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर ते भारतासाठीही चिंताजनक आणि तितकेच हानीकारक !