विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कालावधीत २ दिवसांची कपात !
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यामुळे पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू करावे लागणे दुर्दैवी !
हिंदु जनजागृती समितीने येथील प्रांत कार्यालयाद्वारे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी
जनतेचा जीव गेल्यानंतर अनधिकृत होर्डिंगवर होणारी कारवाई म्हणजे महापालिकेला उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल !
‘केवळ न्यायप्रणालीच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ
भारतातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांना हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा बनवा, असा आदेश झारखंड उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला दिला आहे.
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात; म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.