संपादकीय : हिंदूंच्या रक्षणाची व्यवस्था !

अत्याचारी हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘नमो भवन’ उभारण्यापेक्षा शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करत वचक बसवावा !

अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य कोणते ?

माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे…

हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही !

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित …

राज्यघटना आणि श्रद्धा यांमध्ये होणारी गल्लत

सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी पुणे येथील एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात न्यायालयीन कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बंद करण्याच्या दृष्टीने वक्तव्य केले आणि त्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा चालू झाली.

अल्पवयीन मुले वाहन चालवणार आणि पालक कारागृहात जाणार !

सध्या शाळा-महाविद्यालयात शिकणारे १८ वर्षांखालील कुमार-कुमारिका सर्रासपणे आई-वडिलांच्या गाड्या चालवतांना दिसतात. तेही थांबले पाहिजे. त्यांच्या वयात धुंदी असते. त्यामुळे जलद गाडी चालवण्याचा प्रकार वाढतो.

एका गावात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या साधकांना आलेले कटू अनुभव !

मी त्यांना भेटू शकत नाही. त्यांना विचारा, ‘या गावात सभा का घेत आहात ? दुसरीकडे घ्या. आमचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत ?’’ त्यानंतर त्यांनी भ्रमणभाष बंद केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनतेची गैरसोय

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळित

राज्यात पावसाचा कहर चालू असल्याने वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील सर्व धबधब्यांवर एक आठवड्यासाठी प्रवेशबंदी घातली आहे. पावसाचा कहर अल्प होईपर्यंत ही बंदी कायम रहाणार असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

सद्गुरु

सद्गुरूंनी जगातील सर्व लोभविषय आपल्या अंतरंगात रिचवून टाकलेले असतात. ते स्थलातीत, कालातीत आणि विचारातीत असतात. ते स्वतःच आत्मवस्तू असतात.