स्वामी विवेकानंद यांची शिकवण

माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे; पण अंतःप्रकृतीला जिंकणे, ही त्याहूनही अधिक गौरवाची गोष्ट आहे. आकाशातील तारे आणि ग्रह यांचे नियमन करणार्या नियमांचे ज्ञान प्राप्त करून घेणे, ही चांगली आणि मोठी गोष्ट आहे; पण मानवजातीच्या वासनांचे, भावनांचे आणि इच्छाशक्तीचे नियमन करणार्या नियमांचे ज्ञान प्राप्त करून घेणे, हे त्याहून अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !