काँग्रेस सरकार असे का करत नाही ?

जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले.

संपादकीय : सर्वच ‘अनधिकृत’ स्वतःहून हटवा !

केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !

रेल्वेची गती !

रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !

खरा कर्मसंन्यास कोणता ?

 ‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.

भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी ठाणे येथील सौ. सविता लेले यांना आलेल्या अनुभूती

‘वातावरण एकदम स्तब्ध आणि स्थिर झाले आहे. तेव्हा जणू काळ थांबला आहे’, असे मला वाटले. मी ‘स्व’चे अस्तित्व पूर्णतः विसरले. त्याच स्थितीत मला श्री भवानीमातेचे दर्शन झाले.

पनवेल येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

४०० हून अधिक भक्त आणि साधक यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अमरावती येथील श्री. सौरभ सोनटक्के यांना आलेल्या अनुभूती

मी आश्रमाच्या ध्यानमंदिरात जाऊन जप केला. तेव्हा ‘नामजप करतच रहावा. तेथून उठूच नये’, असे मला वाटत होते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने आणि अनमोल विचारधन !

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’