ध्वनीप्रदूषणासारखे उघड गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देशाला अस्थिर करणे धोकादायक !

किमान शेतमालाला आधारभूत भाव मिळावा इत्यादी मागण्यांसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ अन् ‘पंजाब किसान मजदूर संघर्ष समिती’ अशा काही शेतकरी संघटनांचे देहलीत आंदोलन चालू आहे.

सनातन धर्म म्हणजे काय ?

‘सना’ या शब्दाचा मूळ अर्थ प्राचीन, जुना असा आहे. काळाचा निर्देश करणारा ‘तन’ हा प्रत्यय जोडून ‘सनातन’ हा शब्द सिद्ध होतो. ‘प्राचीन काळापासून चालत आलेला, शाश्वत, चिरंतन’, असा त्याचा अर्थ होईल.

जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन ! 

बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.

साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.

करूया हरि आणि हर यांच्या दिव्य लीलांचे भावस्मरण ।

सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी भगवान श्रीकृष्ण व भगवान श्री शिव यांच्या चरणी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता येथे देत आहे.

मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.  

साधकांनो, ‘सेवांसाठी साधक अल्प आहेत’, असा विचार न करता ‘देवाने मला घडवण्यासाठी मोठी संधी दिली आहे’, असा विचार करून अधिकाधिक सेवा शिकून घ्या !

साधकांनी स्वतःत निर्माण झालेले सेवेचे कौशल्य आणि स्वतःची क्षमता यांचा पुरेपूर वापर केल्यास भगवंताचे साहाय्य लाभून सेवा जलद गतीने होऊ लागेल आणि साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढल्यावर अल्प साधकांमध्येही परिणामकारक सेवा आणि साधना होऊन फलनिष्पत्ती वाढेल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट काळ येत असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया लवकर करणे आवश्यक !