पूर्णा (जिल्हा परभणी) तहसील कार्यालय पेट्रोल टाकून पेटवले !

जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात १ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता ७ ते ८ अज्ञातांनी पेट्रोल टाकून पूर्णा तहसील कार्यालयाला आग लावली. हे करतांना ९ जणांनी कार्यालय बंद केले होते; परंतु कर्मचार्‍यांनी कार्यालयातील अग्नीरोधक आणि पाईप यांच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली.

महाराष्ट्रात ५५ हून अधिक ठिकाणी तक्रार देऊनही ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

या पुढील काळात सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

केजरीवाल कायद्यापेक्षा मोठे !

आपल्या देशात ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही’, असे घासून गुळगुळीत झालेले विधान कायदे मंडळातील ‘माननीय व्यक्तीं’कडून सर्रासपणे केले जाते.

मुंबईतील भयावह वाढती वाहनसंख्या !

‘हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे म्हणणारे कथित पर्यावरणवादी मुंबईसह देशात वाढत्या प्रदूषणावर काही उपाययोजना सांगणार का ?

शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा परिणाम !

देहलीमध्ये अपघातात घायाळ झालेल्या पियुष पाल या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. पियुष साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या कालावधीत चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पळवला.

इस्रायल आणि हमास यांच्यातील नूतन संघर्ष : दु:खद कोंडी कि पेच ?

वृृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून वाचकाला या सध्या चालू असलेल्या संघर्षामागील इतिहास, भूगोल अन् कारणे समजली आहेत. यांच्या व्यतिरिक्त काही अधिक सांगणे, म्हणजे त्यांच्यावर अधिक माहिती थोपवणे. धान्यापासून भुसा वेगळा करणे कठीण आहे.

वीर सावरकर उवाच

तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.

उलटी (Vomiting) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे ! – आमदार नितेश राणे, भाजप

‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.