मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील कपिलेश्‍वर मंदिरातील शिवपिंडीवर धारदार शस्त्राने वार !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे गंभीर आणि सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !

कारागृहात बंदीवान उघडपणे धूम्रपान करतात ! – राज कुंद्रा

भारतातील कारागृहांच्या दुरवस्थेविषयी बरीच माहिती समोर आली आहे; मात्र त्यात सुधारणा करण्याविषयी सरकारी यंत्रणांकडून कृती केली जात नाही, हे संतापजनक होय !

मैतेईंनी मणीपूरमध्ये चर्च जाळल्याने भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे सांगत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा थयथयाट !  

मणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ?

बिहारमधील श्री दुर्गादेवी मंडपामधील चेंगराचेंगरीमध्ये ३ जण मृत्यूमुखी

मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. 

इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे.

केवळ ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्याने प्रगती होणार नसल्याने शिक्षण घेणे आवश्यक ! – देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग

मदरशांमध्ये शिकणारे जिहादी आतंकवादी का बनतात ? मदरशांत विद्यार्थ्यांवर त्यांचे शिक्षक लैंगिक अत्याचार का करतात ?, यांविषयीही नजीब जंग यांनी बोलायला हवे !

भुकेकंगाल पाकने केली ‘घोरी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

५ वर्षांपूर्वीही या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र ७०० किलो वजनाची परमाणू शस्त्रे वाहून नेऊ शकते, असा दावा पाककडून वारंवार करण्यात येतो.

जिल्हाधिकार्‍यांनी गुरूंना स्वतःच्या खुर्चीवर बसवल्याने विरोध झाल्याने मागावी लागली क्षमा !

गुरूंना जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीवर बसल्याने कोणते आकाश कोसळणार होते ? हिंदु धर्मानुसार शासनकर्त्यांनी संतांचा सन्मान केला पाहिजे. असे असतांना अशा प्रकारचा कुणी विरोध करत असेल, तर तो हास्यास्पद म्हणायला हवा !

क्रिकेटपटू रिंकू सिंह यांनी बांधले कुलदेवीचे मंदिर !

सिंह यांच्या कुटुंबाची कुलदेवता श्री चौदेरेदेवी आहे. इंडियन क्रिकेट लीग अर्थात् ‘आय.पी.एल्.’ आणि भारतीय क्रिकेट संघात खेळतांना चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांनी कुलदेवीकडे आशीर्वाद मागितले होते.