(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध स्थिर !’ – चीन

चीनच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !

उत्तराखंडमध्ये २ मुसलमानांनी बंधूंनी हिंदु धर्म स्वीकारला !

या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !

काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)

 श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी ‘ढोलताशा महासंघा’ची पथकांना आचारसंहिता !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबर्‍या गणपति चौक आणि टिळक चौक या ३ चौकांतच अधिकाधिक ८ ते १० मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतांनाच मार्गस्थ होणार आहेत.

देशाला ‘भारत’ नावासह हिंदु राष्ट्र घोषित करा !

‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती !

कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे. 

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सप्टेंबरपर्यंत मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विद्यापिठांना सूचना !

मुंबई आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) कडून विद्यापिठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी समवेत सामंजस्य करारही केले आहेत.