आर्यन खान प्रकरणाचे अन्‍वेषण करणारे अधिकारी विश्‍व सिंह सेवेतून बडतर्फ !

‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ने (एन्.सी.बी) पोलीस अधीक्षक विश्‍व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे. पण ज्‍या प्रकरणामुळे त्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे, त्‍या प्रकरणाचा आर्यन खान याच्‍या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची अपकीर्ती आणि बजरंग दलाचा अवमान यांच्‍या निषेधार्थ आंदोलन !

आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महापुरुष यांचा जाणीवपूर्वक अवमान आणि हेतू:पुरस्‍सर अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्‍वीकारले.

कर्तव्यदक्षच अधिकारी हवेत !

पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या राजाबहादूर मिलच्या मैदानात प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन (कॉन्सर्ट) करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतरही चालू होता.

अहिंसावादी काँग्रेसच्या धर्मांध आमदाराची ‘गांधीगिरी’ !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करू’, अशी उघड धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली.

इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. भार्गवी अजय खोत (वय १ वर्ष) !

वैशाख कृष्‍ण षष्‍ठी (११.५.२०२३) या दिवशी चि. भार्गवी अजय खोत हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिच्‍या आईला तिच्‍या जन्‍मापूर्वी आणि आई-वडिलांना तिच्‍या जन्‍मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

शंकानिरसन

‘एखाद्या रुग्णाच्या संदर्भात विविध उपचारपद्धतींच्या तज्ञांनी एकत्रितपणे विचार करून स्वतःच्या उपचारपद्धतीचा अहंकार न ठेवता त्या रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार देणे’ आदर्श आहे.

एका धर्मप्रेमीने, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?’, यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्याचे दिलेले उत्तर अन् त्या विषयी झालेली त्याची विचारप्रक्रिया 

‘महाभारतातील युद्धात दुर्याेधनाकडे अफाट सैन्य होते आणि पांडवांच्या बाजूने केवळ भगवान श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण ‘पूर्णावतार’ आणि ‘सर्वशक्तीमान’ असल्याने त्याच्या कृपेमुळे पांडव युद्धात जिंकले.