आतापासून पावसाळा चालू होईपर्यंत नियमित दही खाणे टाळावे !

‘वसंत, ग्रीष्म आणि शरद हे ३ ऋतू, म्हणजे वर्षातून ६ मास (साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर अन् ऑक्टोबर) दही खाऊ नये’, असे आयुर्वेद सांगतो. पावसाळा आणि थंडी या दिवसांतच दही खाता येते. आता थंडी संपून वसंत ऋतू चालू झाला आहे.

‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार अन् त्यांचे खरे मानकरी !

‘केंद्र सरकारने वर्ष १९५४ पासून ‘पद्म’ पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते २६ जानेवारीला देण्यात येतात. ‘भारतरत्न’च्या नंतर हा दुसरा प्रतिष्ठित सन्मान आहे. आतापर्यंत २४२ जणांना हे पुरस्कार देण्यात आले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत नटराज वंदना विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ फेब्रुवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

देवरुख, जिल्हा रत्नागिरी, येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर (वय ७ वर्षे) रुग्णाईत असतांना त्याचे वडील श्री. विशाल पारकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ऐश्वर्य विशाल पारकर याला सर्दी ताप आणि त्यानंतर झालेल्या गंभीर आजारात वैद्यकीय उपचारासमवेत आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यामुळे  गुरुकृपेने तो पूर्ण बरा कसा झाला ? ते येथे पाहूया.

सतत दुसर्‍यांच्या आनंदाचाच विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येकालाच आनंद मिळावा, यासाठी केवढा विचार करतात ! ‘इतरांना आनंद वाटेल, अशा कृती आपल्याकडूनही होतात ना ?’, याचा साधकांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.’

सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने घेतलेली सदिच्छा भेट !

ऑडिटोरियममध्ये, मंदिरांमध्ये किंवा संतांच्या समोर गाणे म्हणणे’, यांमध्ये पुष्कळ भेद आहे. ‘या सगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्पंदने जाणवतात’, हे खरेच आहे.तुम्ही ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत आहात.

भक्तीसत्संगाच्या वेळी कैलास पर्वतावरील वातावरण अनुभवणे 

२४.२.२०२२ या गुरुवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगाच्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. माझे गाढ ध्यान लागले होते. मला केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येत होता.

महाशिवरात्रीनिमित्तच्या विशेष भक्तीसत्संगात शिवाचे धीरगंभीर, आनंददायी आणि निर्गुण रूप अनुभवायला येणे

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सोलापूर येथील कु. वैष्णवी उमाकांत दसाडे यांना साधनेच्या प्रवासात स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

‘आतून मनातून सूक्ष्मस्तरावर विचारांमधे पालट घडत जातो, भावस्थिती चांगली अनुभवता येत असते’, असे जे पालट होतात, ते म्हणजे ‘सूक्ष्मातील प्रगती’ असे आपण म्हणू शकतो. याच प्रगतीतील आनंद कृतज्ञताभावाने अनुभवणे हीच खरी प्रगती, हे लक्षात आले.

पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !