व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास प्रारंभ

श्री. गुरु खिलारे हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंगचित्रे रेखाटत असून त्यांची व्यंगचित्रे दैनिक ‘तरुण भारत’ येथून प्रसिद्ध होत आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कु. वैष्णवी उमेश कुलकर्णी एम्.ए. (इंग्रजी) परीक्षेत शिवाजी विद्यापिठात प्रथम !

कु. वैष्णवी यांनी हे यश सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे.

रायपूर (जिल्हा नागपूर) येथे नियमित कर भरणार्‍या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण !

रायपूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय ! अन्य ग्रामपंचायतींनी असा आदर्श घ्यावा !

मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कधी न्यून होणार ?

मध्यप्रदेशातील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्यास नकार दिल्यानंतर मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्‍याला घरात घुसून मारहाण केली. पुजार्‍यांनी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आधी न्यून करण्याची मागणी केली होती.

राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित वृत्तांचे रविवारचे विशेष सदर : २९.१.२०२३

कांही वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत . . .

केरळ येथील धार्मिक स्थळे आणि प्राचीन मंदिरे यांविषयी तेथील सरकार अन् स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली उदासीनता !

‘केरळ दौर्‍यामध्ये आध्यात्मिकदृष्टीने चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या साधकांना तेथील सरकार आणि स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली दयनीय स्थिती येथे दिली आहे.

केवळ हिंदूंना लक्ष्य करून नामोहरम करणे, हा दंगलींमागील षड्यंत्राचा उद्देश !

मागील भागात ‘कायद्याच्या दृष्टीने मुसलमानांना मुभा आणि हिंदूंना दुय्यम वागणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी मुसलमान नेत्यांकडून केली जाणारी विधाने, सैन्यभरतीची ‘अग्नीपथ’ योजना आणि त्यावरून दंगलखोरांनी केलेला विरोध’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज पाहूया पुढील भाग ..

भारतियांनो, प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा !

भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरा करा ! (या वर्षी माघ शुक्ल अष्टमी ही तिथी ८ फेब्रुवारीला आहे.)

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

तापामध्ये गुणकारी ‘सनातन त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या)’ आणि ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’

सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.