नगर येथील ख्रिस्ती शाळेत शीख विद्यार्थ्याला धर्मांतरासाठी दबाव टाकणार्‍या शाळेच्या उपमुख्याध्यापकांना अटक !

राहुरीतील ‘डी पॉल इंग्लीश मिडियम स्कूल’मधील नववीत शिकणार्‍या हरदिलसिंह सोदी या शीख विद्यार्थ्याला ख्रिस्ती धर्मात येण्यासाठी धमकवणारे शाळेचे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध !

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांच्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

तंत्रज्ञान…जरा आवरा !

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस याने वर्तवलेल्या एका भविष्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्ता असणार्‍या रोबोची निर्मिती होईल आणि ते रोबो मानवजातीचा विनाश करतील’, असे म्हटले आहे. यातून शिकण्याचे तात्पर्य असे की, तंत्रज्ञानाला वेसण घातले नाही, तर ते अनियंत्रित होऊन मानवाचाच घात करू शकते, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

तरुणीवर बलात्कार करणार्‍या जब्बार ख्वाजा अहमद नदाफला अटक !

सुविधा मिळवण्यात अल्पसंख्य, तर गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असलेले धर्मांध !

तृणमूल काँग्रेसवर बंदी का घातली जात नाही ?

मिदनापूर (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजकुमार मन्ना यांच्या घरात गावठी बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात पक्षाच्या ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले.

जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

‘बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय ? आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते ?’, याविषयी समजून घेऊया. 

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

विदेशी निधी आणि त्यावर आधारित भारतातील समाजसेवा

विदेशातून मिळणारा निधी आणि अशासकीय संस्थांचे व्यवहार हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !