गया येथील विष्णुपद मंदिरात बिहारमधील मुसलमान मंत्र्याचा प्रवेश !

असे जर कुठल्या हिंदूने अन्य पंथियांच्या श्रद्धस्थानांशी संबंधित वर्जित स्थळी प्रवेश केला असता, तर एव्हना पुरोगाम्यांची ‘त्या हिंदूचे दंगल भडकावण्याचे षड्यंत्र होते’, असा आरोप करण्यापर्यंत मजल केली असती ! आता मात्र त्यांना सर्वधर्मसमभाव आठवेल !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीपत्रकाला हात लावाल, तर हात कापून टाकू ! – श्रीराम सेनेची चेतावणी

कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांना होणार्‍या विरोधाचे प्रकरण

रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे.

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या ! – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहनमंत्री

स्थिती पालण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे !

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’, आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.