‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावरील बहिष्कार मी गांभीर्याने घेत नाही !

१ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाविषयी सामाजिक संकेतस्थळावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ (लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घाला) ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यावर करीना यांनी असे विधान केले.

बांगलादेशात दुर्गापूजेच्या काळात शालांत परीक्षेचे नियोजन !

एकीकडे भारतातील अनेक सरकारी शाळांमध्ये नमाजासाठी शुक्रवारच्या दिवशी सुटी दिली जाते, तर दुसरीकडे इस्लामी देशांत अल्पसंख्यांक हिंदूंच्या पूजेच्या वेळी परीक्षांचे आयोजन केले जाते, ही स्थिती लक्षात घ्या !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे केले !

हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !

उर्दू शिकवण्यात येत नसलेल्या शाळांना रविवारचीच सुटी ! – झारखंड सरकारचा आदेश

कोणतीही पूर्वानुमती न घेता शुक्रवारची सुटी देण्याची प्रथा कशी चालू झाली ?
शासकीय नियमांचा भंग करणार्‍या या शाळांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?

अल् कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी ठार !

‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्‍न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !

कोरोनाचे लसीकरण अभियान संपल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोरोना लसीकरण अभियान संपल्यानंतर लगेचच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे स्थानांतरासाठी अद्यापही आंदोलन चालूच !

स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !

कुराणऐवजी हनुमान चालीसाचे पठण केल्याने दोघा हिंदु विद्यार्थ्यांना अयोध्येतील मुसलमानांच्या महाविद्यालयाने काढले !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? धर्मांधांवर प्रशासनाचा वचक कसा नाही ?’, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

केरळमधील सनदी अधिकारी श्रीराम वेंकटरमण यांच्या नियुक्तीला मुसलमानांचा विरोध

या निर्णयाच्या विरोधात मुसलमानांच्या अनेक संघटनांनी येथील मंत्रालय, तसेच सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२२ या दिवशी नवी देहली येथे आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता आहे.