जगभरातील तापमानात वाढ आणि त्याचे परिणाम !

शास्त्रज्ञांच्या मते या दशकामध्ये पृथ्वीवरील तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातील, त्यांचे परिणाम या शतकाच्या शेवटी मिळतील

श्रावण मासाचे महत्त्व आणि या काळात धर्मशास्त्राचे पालन केल्यामुळे होणारे लाभ !

भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे.

नागपंचमीचा इतिहास आणि नागपूजनाचे महत्त्व

श्रावण मासातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते.

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करा !

‘सध्या वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्री निद्रावस्थेत असतांना हे आवरण वाढते. तसे होऊ नये; म्हणून साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी पुढील कृती करावी.

पू. भगवंत मेनराय यांच्या खोलीत कुंडीत लावलेल्या तुळशीच्या रोपाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

सर्वसामान्य तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता ५ ते १० टक्के असते. पू. मेनरायकाका यांच्यातील भावामुळे त्यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये ही क्षमता २० ते २५ टक्के इतकी आहे. 

४० वर्षांपासून रहाते घर सोडतांनाही अत्यंत स्थिर रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. पुष्पा पराडकर (वय ७३ वर्षे) !

श्रावण शुक्ल पंचमी (२.८.२०२२) या दिवशी सौ. पुष्पा माधव पराडकर यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेले त्यांची गुणवैशिष्ट्य येथे देत आहोत.

‘साधकांनी सतत नामजप करावा’, अशी तीव्र तळमळ असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) !

‘पू. भगवंत कुमार मेनरायकाका लहानपणापासूनच शिवाचे भक्त आहेत. ते इयत्ता सातवीमध्ये असल्यापासून प्रतिदिन येता-जाता शिवाचा नामजप करायचे. अनुमाने ३४ वर्षांहून अधिक कालावधीपासून (वयाच्या ५० व्या वर्षापासून) त्यांचा २४ घंटे नामजप होत आहे.

गुरुभेटीची ओढ लागली माझ्या मनी ।

फिरतो मी रानावनांतूनी । गुरु भेटती वनचर रूपांतूनी ।। १ ।।
पक्षी गाती हो मंजूळ गाणी । भक्तराज बाबांच्या येतात आठवणी ।। २ ।।

प.पू. दास महाराज यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज आणि आई पू. रुक्मिणी नाईक यांना नागदेवतेच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

आश्रमाभोवती नागदेवता फिरत असतात. त्यांच्या अंगावर सोनेरी केस आहेत. केस दिसतच नाहीत, तर ‘सोन्याच्या काड्या लावल्या आहेत’, असे दिसते. मी वर्ष १९६१ मध्ये गौतमारण्य आश्रमात आलो. तेव्हापासून आजपर्यंत ६१ वर्षे झाली; परंतु नागदेवतेने कुणालाही कधीच कसला त्रास दिला नाही.

पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या खोलीत ठेवलेले तुळशीचे रोप पुष्कळ बहरलेले असूनही त्याची पाने खाली झुकलेली असणे

खोलीतील तुळस पाहून श्री. दादा कुंभार यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘तुळशीचे रोप किती चांगले वाढले आहे ! काही मासांपूर्वी इतर साधकांच्या खोलीतही तुळशीची रोपे ठेवली होती; परंतु ‘ती रोपे फारशी वाढली नाहीत’, असे मला आढळून आले.’’