भरतपूर (राजस्थान) अवैध उत्खनन थांबवून संबंधित ठिकाणाला ‘वनक्षेत्र’घोषित करण्याचे आश्‍वासन !

वैध मार्गाने आंदोलन करूनही सरकारला जाग येत नव्हती. अंततः संतांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यावर जाग आली, हे काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! अशा काँग्रेसला धर्माभिमानी जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटू नये !

द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती !

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

बांगलादेशात हिंदूंच्या घरांच्या परिसरात धर्मांधांनी गोमांस फेकले !

भारत सरकार जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी पावले उचलत नाही, तोपर्यंत तेथील हिंदूंवर अन्याय होतच रहाणार, हे लक्षात घ्या !

वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला नवी देहलीतील सफदरजंग रुग्णालयाकडून भरती करून घेण्यास नकार !

माणुसकीहीन वर्तणूक करणारे संबंधित आधुनिक वैद्य आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईच व्हायला हवी !

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची हीच वेळ ! – भाजपचे आमदार नितेश राणे

नवीन सरकारने याची तात्काळ नोंद घेऊन येणार्‍या पावसाळी अधिवेशनात त्याविषयी विधेयक मांडून प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने पाऊल टाकावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

युरोपमध्ये भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत १ सहस्र ९०० लोकांचा मृत्यू

निसर्गाच्या विरोधात जाऊन कृती केली, तर निसर्ग त्याचे रौद्ररूप कधीतरी दाखवतोच, हेच या स्थितीवरून लक्षात येते !

जिहादी आतंकवादी कारवायांसाठी लहान मुलांचा वापर चिंताजनक !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन

नाशिक येथील वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ पर्वाच्य पार्श्‍वभूमीवर साधूग्रामसाठी भूमीचे नियोजन !

नाशिक येथील वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ पर्वाच्य पार्श्‍वभूमीवर साधूग्राममध्ये भूमी अधिग्रहणासाठी हालचाली चालू !

श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीला चीन उत्तरदायी !

चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !

नूंह (हरियाणा) येथे डंपरद्वारे करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या हत्येच्या प्रकरणी शब्बीर याला अटक

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने आता अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच राज्यातील धर्मांध खाण माफियांची पाळेमुळे खणून काढून ती नष्ट केली पाहिजेत !