(म्हणे) ‘जिथे मला माझ्या धर्माविषयी बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही, अशा भारतात मला रहायचे नाही !’
मोईत्रा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आता कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागणार असल्याने त्या आता अशी विधाने करत आहेत. त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले पाहिजे आणि तात्काळ अटक केली पाहिजे !