त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला बर्फ !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजाऱ्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.

‘हलाला’ करण्यास नकार दिल्याने धर्मांधाने घटस्फोटित पत्नीवर फेकले ॲसिड

‘तीन तलाक’सारख्या जाचक रुढीवर प्रतिबंध घातल्यावर आता केंद्र सरकारने ‘हलाला’ या भयावह प्रथेवरही बंदी लादली पाहिजे !

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त ! – राष्ट्रीय कुस्ती संघटनेचा निर्णय

गेल्या काही दिवसांत कुस्तीगीर संघाच्या कामाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते’, असे शरद पवार यांनी सांगितले.

हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदने !

‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.

कॅनडातील इमामावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

या इमामाच्या लैंगिक अत्याचाराला अन्य महिलाही बळी पडल्याची शक्यता असून त्या दिशेने चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालणार ! – मुंबई महापालिका

शाडूच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचाच वापर करावा’, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. उच्च न्यायालयानेही ती बंदी योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी ‘पीओपी’च्या मूर्तीला अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती.

हिंदूंनी जातपात विसरून संघटित व्हावे ! – अतुल अर्वेनला, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, नागपूर

वाहनी (भंडारा) येथे कृतीशील धर्माभिमान्यांच्या पुढाकारातून हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

प्रार्थनास्थळांवरील विनाअनुमती असणाऱ्या भोंग्यांच्या संख्येविषयी नागपूर महापालिका अनभिज्ञ !

विनाअनुमती भोंग्यांच्या संख्येविषयी अनभिज्ञ असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात किती अवैध गोष्टी चालत असतील ?

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे भाकित जानेवारीत वर्तवले !

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप, फुटीचे आणि घडामोडी यांचे भाकित जानेवारी २०२२ मध्येच वर्तवले होते, असा दावा ‘ज्योतिष ज्ञान’ मासिकाचे संपादक आणि राजकीय ज्योतिषाचे अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी २५ जून या दिवशी पुण्यात पत्रकाद्वारे केला.