गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.   

एस्. एस्. आर. एफ्.‘लाइव्ह चॅट’द्वारे एस्. एस्. आर. एफ्..च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

एस्. एस्. आर. एफ्. मध्ये साधनेविषयीच्या शंकांचे निरसन त्वरित केले जाते ! – एक जिज्ञासू, दक्षिण आफ्रिका

स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या आवरणामुळे गुरुकृपा अनुभवू शकत नसल्याविषयी खंत व्यक्त करणाऱ्या अमेरिका येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राजलक्ष्मी जेरे !

‘श्री गुरूंच्या कृपेचा प्रवाह सतत वहात असूनही मी ती कृपा का ग्रहण करू शकत नाही ? श्री गुरूंच्या कृपेचा वर्षाव होत असूनही मी आतून कोरडी का आहे ?’, याचे कारण मला समजत नव्हते.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘पुढे येणाऱ्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि त्यांची औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा ‘कोणत्या आजारासाठी कोणता उपाय करायचा’, हे कळणे कठीण जाईल. तेव्हा हे कळावे; म्हणून साधकांनी हा लेख संग्रही ठेवावा आणि त्यात दिल्याप्रमाणे नामजप करावा. त्यामुळे आजार अल्प होण्यास लाभ होईल.’

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हे दोन ग्रंथ, म्हणजे साधक अन् जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठीचे अमूल्य मार्गदर्शक !

पू. अनंत आठवले यांनी लिहिलेले ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे ग्रंथ गीतेत उद्धृत केलेल्या चारही मार्गांपैकी कुठल्याही मार्गाने साधना करणारे साधक, जिज्ञासू आणि गीतेवर सखोल अभ्यास करणारे यांना बहुमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत.

अणूयुद्ध झाल्यास सौर ऊर्जा उपयोगी पडण्याची शाश्वती नसणे

आगामी अणूयुद्धाच्या वेळी स्वत:च्या रक्षणासाठी आध्यात्मिक पातळी आणि साधना महत्त्वाची असून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !