उदयपूरच्या घटनेमागे लांगूलचालनाचे राजकारण करणारी सरकारे उत्तरदायी ! – भाजपचे नेते
भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव २९ जून या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.
उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैय्यालाल या हिंदूचा शिरच्छेद केल्याच्या आरोपाखाली दोन्ही मुसलमानांना राजसमंद येथून अटक करण्यात आली.
या घटनेवरून हिंदु समाजाने जागृत होऊन संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.
भारताने कठोर शब्दांत सुनावले !
केंद्र सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?
राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांची मागणी
कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच हे द्योतक आहे ! भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन संबंधितांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
कर्नाटकच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! अशा योजना अन्य भाजपशासित राज्यांनीही राबवाव्यात, असेच हिंदूंना वाटते !
राजस्थानमधील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !