
नवी देहली – द्वेषाच्या मुळाशी मदरशांची शिकवण आहे. तेथे लहानपणापासून ‘कुणी ‘ईशनिंदा’ केली, तर त्यांचा शिरच्छेद करा’, अशी शिकवण दिली जाते, अशी माहिती केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी दिली. तथापि कुराणमध्ये असे लिहिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मदरसों में पढ़ाते हैं ईशनिंदा की सजा है सिर काटना’: उदयपुर हत्याकांड पर केरल गवर्नर आरिफ मोहम्मद #news #dailyhunt https://t.co/DTHvdYGafJ
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) June 29, 2022
यापूर्वीही वेळोवेळी खान यांनी ‘मौलाना (इस्लामी विद्वान) आणि मदरसे हे मुसलमानांना कट्टर बनवत आहेत. ते लहानपणापासून मुसलमान मुलांमध्ये मुसलमानेतरांच्या विरोधात द्वेष पसरवतात. त्यामुळे मुले मोठी झाली, तरी ती अन्य धर्मियांकडे संशयाच्या दृष्टीनेच पहातात’, असे विधान केले आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ? |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी