सीमेवर भारत आणि पाक यांच्या सैन्याधिकार्‍यांची बैठक पार पडली

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

पाकिस्तानमध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण !

घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांनी ‘मुलगा सुस्थितीत परत मिळावा, तसेच अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी सुरक्षाव्यवस्था कठोर करावी’, अशी मागणीही केली.

भारतातील मुसलमानांना तालिबानी मानसिकता मान्य नाही ! – अजमेर दर्ग्याचे प्रमुख जैनुल अबेदिन अली खान

असे आहे, तर मग तालिबानी मानसिकता असलेल्यांच्या विरोधात कधी फतवा का काढला जात नाही ?

कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकिस्तानमधील जिहादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’चा हात !

भारतात या संघटनेवर तात्काळ बंदी घाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबा !

संभल (उत्तरप्रदेश) येथील पोलीस हवालदाराचा सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरभक्ती करण्याचा निश्‍चय !

पोलीस दलासारख्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या क्षेत्रात असे पोलीस असणे, हा सुखद धक्काच !

मुसलमानांनी केलेल्या शिरच्छेदाचा जमियत उलेमा-ए-हिंदकडून निषेध !

हत्या करणार्‍या दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. ते म्हणाले की, मी या घटनेचा निषेध करतो. अपराध्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जायला हवे.

पाकमध्ये पोलिओ डोस देणार्‍या पथकावर आक्रमण : २ पोलीस आणि १ कार्यकर्ता ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यात पोलिओचा डोस देण्यासाठी गेलेल्या एका पथकावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार २ पोलीस आणि १ पोलिओ कार्यकर्ता यांचा मृत्यू झाला, तर १ लहान मुलगा घायाळ झाला.

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आमचा शिवसेनेला पुढे नेण्याचा प्रयत्न असून लवकरच मुंबईत येणार ! – एकनाथ शिंदे

शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुंबई येथील नेते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येथे ५० जण आहोत. सर्वजण स्वतःच्या मर्जीने आले आहोत. त्यांची भूमिकाही ठाम आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतली काशी पिठाधीश्वरांची भेट !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २६ जून या दिवशी सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी देशातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चा केली.