रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्‍याभिषेक दिन सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. युवराज संभाजी राजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक आणि दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला.

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि कठोर का होत नाही ?’

गॅस सिलेंडर साठवल्याच्या प्रकरणी इंडेन गॅस एजन्सीच्या प्रमुखांसह धर्मांधावर गुन्हा नोंद !

साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके यांनी एम्.आय.डी.सी. पोलिसात ४ जून या दिवशी तक्रार दिली होती.

भारत इस्लामी देशांतील हिंदूंवरील आक्रमणांविषयी गप्प का रहातो ?

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या इस्लामी देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून जाब विचारला.

मंदिरे तोडून बांधलेल्या मशिदी गुलामीची चिन्हे आहेत ! – म. गांधी

गांधीजींचे हे विचार वाचून देशभरातील जी मंदिरे परकीय आक्रमकांनी पाडून मशिदी उभारल्या, त्या परत देण्याविषयी सांगण्याचे धाडस काँग्रेसवाले अन् संबंधित करतील का ?

विरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे ! – राणी लक्ष्मीबाई

उग्ररूप धारण करून शेवटचा प्रयत्न तिने केला. दोनही शिपाई मारल्यानंतर रणशालिनी लक्ष्मी फिकी पडली. राणीने शेवटचे वाक्य उच्चारले, ‘‘वीरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे.’’ तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीने आपले डोळे मिटले.

फाळणीसाठी जिनांइतकेच गांधी आणि नेहरू हेही उत्तरदायी ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, सर्वाेच्च न्यायालय

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

‘सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला…

रणलक्ष्मी लक्ष्मीराणी कृतकीर्ति, कृतप्रतिज्ञ, कृतकृत्य झाली ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’, हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. ‘लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते, ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’, अशी यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य हे भारतभू, तुझे आहे !’

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

सिमेंटने बनवलेल्या सर्व खोल्यांना शेण आणि माती यांच्या साहाय्याने रंगकाम करण्यात आले. आश्रमात गोशाळा असल्यामुळे रंग देण्याची ही पद्धत पुष्कळ स्वस्तात होते. असा रंग दिल्यानंतर येणारी स्पंदने सकारात्मक असून खोलीतही शीतलता जाणवते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !