ब्रिटनमध्ये पैगंबर यांची मुलगी फातिमा हिच्यावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मुसलमानांची मागणी

या चित्रपटावर मुसलमानांकडून इस्लामचा अवमान करण्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र सरकारने बंदी घालण्याला नकार दिला आहे.

काश्मीरमध्ये हिंदु बँक व्यवस्थापकाची हत्या करणारे आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये एकाही हिंदूची हत्या होणार नाही, तसेच हिंदूंचे पुनर्वसन होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रथम आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले पाहिजे !

चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !

गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली.

पाकमध्ये मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु मुलीची एका आठवड्यानंतर सुटका

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून राजा जाफर या मुसलमानाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. एका आठवड्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली.

बंगाल पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षादलांना बोलवा !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था केव्हाचीच नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता न्यायालयानेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षादलांना नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, असेच तेथील हिंदूंना वाटते !

पैगंबर यांच्या कथित अवमानावरून आता इस्लामिक स्टेटकडूनही भारतावर आक्रमणाची धमकी

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून भारतावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. नूपुर शर्मा यांचे पैगंबर यांच्या कथित अवमानाविषयी केलेल्या विधानावरून ही धमकी देण्यात आली आहे.

चीनमध्ये मुसलमानांवरील अत्याचारांच्या विरोधात इस्तंबूल येथे मुसलमान विद्वानांचे संमेलन

जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर आणि अन्य धर्मियांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात अशी संमेलने का आयोजित केली जात नाहीत ?

नागपूर येथे काँग्रेसी नेते शेख हुसैन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुत्र्याप्रमाणे मृत्यू होणार असल्याचे आक्षेपार्ह विधान !

नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?

काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

३२ वर्षांनंतरही हत्यासत्र आणि विस्थापन चालूच; काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ? – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.