बीजिंग (चीन) – गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे चीनच्या विविध शहरांत काम करणारे भारतीय कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !
चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !
नूतन लेख
- Justice For Neha : नेहा हत्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्केअरवर ‘जस्टिस फॉर नेहा’ असा फलक लावून न्यायाची मागणी !
- Antibiotics During Pandemic : कोरोना संकटाच्या काळात आवश्यकता नसतांना रुग्णांना प्रतिजैविके दिली ! – जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष
- Goldy Brar Killed : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार याची अमेरिकेत हत्या !
- Pakistani Hindu MPs Desperation : एक दिवस आपल्याला पाकिस्तानातून हिंदूंचा अंत झालेला दिसेल !
- Pakistan Hindu Girls Conversion : पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर – मानवाधिकार संघटनांनी हस्तक्षेप करण्याची सिंधच्या राष्ट्रवादी नेत्याची मागणी !
- इस्रायलने इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या एका अधिकार्याला ठार मारले !