जालना येथे ४ कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !

मुलाचे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन

पुणे येथे अटक केलेल्या दलालांनी आणखी दोघांना मूत्रपिंड दिल्याचे उघड !

मूत्रपिंडाच्या व्यापाराचे हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याच्या शासन आदेशावर कार्यवाही व्हावी ! – हिंदु महासभेची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

अखिलेश यादव यांचा हिंदुद्रोह जाणा !

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी, ‘हिंदु धर्मानुसार कुठेही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा. झाले मंदिर सिद्ध !’, असे विधान ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडण्याविषयी केले.

गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानी

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

नगर जिल्ह्यातील मोहोटादेवी देवस्थानच्या विरोधातील धक्कादायक निवाडा !

मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या प्रथा-परंपरांना संरक्षण देणारे प्रशासन, पोलीस अन् न्यायव्यवस्था यांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरांना विरोध करणे…

हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू केलेला ‘सांस्कृतिक जिहाद’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार

हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात.

अवेळी पडणारा पाऊस आणि तापमानात होणारी वाढ यांमुळे पिके, पशू, तसेच अन्य यांवर होणारा संभाव्य परिणाम अन् त्यावर करावयाची उपाययोजना !

या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. यामुळे शेतकऱ्यांची वा फळे आणि इतर पिकांची लागवड करणाऱ्यांची आर्थिक हानीही होत असते.

वंगभंग आणि विदेशी बहिष्कार आंदोलन यांमध्ये सहभाग घेणारे बिपीनचंद्र पाल  !

आज २० मे २०२२ या दिवशी देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन