भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते
इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.
इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.
मागील भागात आपण केरळ आणि कर्नाटक राज्यांतील लव्ह जिहादची भयावहता, पाताळयंत्री धर्मांध मुलीने हिंदु मुलाशी प्रेमसंबंध लक्षात आल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्यांची भूमिका आदी सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहू.
सामाजिक माध्यमाद्वारे शोक व्यक्त करतांना ते वाचणारी व्यक्ती कुठल्या मनस्थितीत आहे’, हे ठाऊक नसते. त्यामुळे शोक व्यक्त करतांना त्याचे भान जपणे आवश्यक आहे.
‘कोठे अन्नपदार्थांचे कण असल्यास त्याला लगेच मुंग्या लागतात. यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य असते की, त्या कधीच स्वतःसाठी अन्न गोळा करत नाहीत. अन्नकण गोळा करतांना सर्व मिळून ते त्यांच्या वारुळामध्ये घेऊन जातात.
नेहमी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मी प्रश्न आणि त्यावर मिळालेल्या ज्ञानावर आधारित उपप्रश्न विचारतो. येथे ज्ञानप्राप्तकर्ता साधकाने स्वतःच ज्ञानासंदर्भात प्रश्न आणि उपप्रश्न विचारले आहेत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे – परात्पर गुरु डॉ. आठवले
६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पुणे येथील साधिका श्रीमती पद्मा मोकाशे यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संगीताचे विविध प्रयोग घेण्यात आले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने येथे दिली आहेत.
तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’
सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ साधना सत्संग यामध्ये जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.