साहित्य संमेलनात श्री सरस्वतीपूजन करायचे नसेल, तर वेगळे विद्रोही साहित्य संमेलन घेणे बंद करा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

जे समाजाच्या हितासाठी असते, त्याला ‘साहित्य’ म्हणतात; मात्र समाजहित साधले जात नसेल, तर त्याला मी ‘नाहित्य’ संमेलन मानतो. हे संमेलन नास्तिकवाद्यांचे आहे कि डाव्या विचारवाद्यांचे आहे ? असा प्रश्न पडतो.

संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचेच काम समाजकंटकांनी केले आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडून कार्यभार काढला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या ५ सहस्र साड्यांच्या नोंदी समितीकडे नसल्याचे नुकतेच समोर आले. असे प्रकार टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्याच कह्यात हवे !

मंदिरात दर्शनासाठी लागणार्‍या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार !

श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणार्‍या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार करणार्‍यांवर दादर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत; मात्र अद्याप अटक नाही.

साहित्यिकांनो, सरस्वतीपुत्र व्हा !

सरस्वतीदेवीची उपासना नाकारून नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा नतद्रष्टपणा केला. ज्याप्रमाणे संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले, त्याप्रमाणे साहित्यिकांनी श्री सरस्वतीदेवीचे पूजक होऊन मराठी भाषा समृद्ध करावी !

देवगड तालुका सुवर्णकार संघटनेचे ‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन

‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी !’

वन्दे मातरम् ला विरोध करणारे देशाशी एकनिष्ठ रहातील का ?

बिहारच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने होण्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या एम्.आय.एम्. पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला.

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी मान्यवर काय म्हणतात ?

‘सनातन प्रभात’मध्ये ‘आम्ही काय करतो ? आणि आम्ही काय करायला हवे ?’ याची दिशा मिळते. ‘सनातन प्रभात’ हे भग्वद्गीतेप्रमाणे दिशादर्शनाचे कार्य करत आहे. ती दिशा घेऊन हिंदुत्वनिष्ठ कार्य करत आहेत.