‘हिंदु राष्ट्राचा मावळा’ बनवण्याची प्रक्रिया करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !
प्रशिक्षणार्थींना एक ते दीड घंटा प्रशिक्षण करूनही थकवा न जाणवता अधिक उत्साही वाटत होते.
प्रशिक्षणार्थींना एक ते दीड घंटा प्रशिक्षण करूनही थकवा न जाणवता अधिक उत्साही वाटत होते.
दैनिकाशी संबंधित वार्ताहर म्हणून सेवा करतांना समाजातील शासकीय अधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार यांच्याशी संपर्क येतो. या सर्वांचा दैनिक ‘सनातन प्रभात’वर जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, त्यातील काही उदाहरणे येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
श्री. अमोल यांच्यातील प्रखर हिंदुत्वाची ओळख वाचकांना पुढील लेखाद्वारे करून देत आहोत.
मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. आजच्या लेखात आपण सामासिक शब्द लिहिण्याच्या पुढच्या भागाविषयी जाणून घेऊ.
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एक परिपूर्ण माहितीचे वृत्तपत्र आहे. मी ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचतो. हे वृत्तपत्र खर्या अर्थाने समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे आहे.
सांगली, कोल्हापूर आणि मुंबई येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून ईश्वराने सेवेची संधी दिली. ही सेवा करत असतांना ईश्वरी कृपेने मला आलेले अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई आणि त्याचे वितरण करतांना साधकांना आलेल्या अनुभूती, एका साधकाला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना आलेली ध्यानाची अनुभूती अन् एका वाचकाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उपाय होत असल्याची अनुभूती’, अशा विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत. दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य ! ‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील … Read more