अमेरिकेने भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू !

अमेरिकेने भारताला २४८ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. या वस्तूंची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातील कांस्याच्या नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून वर्ष १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

दिवाळीमध्ये हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

#Halal_Free_Diwali  या हॅशटॅगवर ३० सहस्र ट्वीट्स करण्यात आले. याद्वारे हलाल प्रमाणपत्र असणार्‍या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मला राज्यपालपदावरून हटवण्यात आले !

घरोघरी शिधावाटप करण्याची गोवा सरकारची योजना अव्यवहारिक होती. सरकारला पैसे चारणार्‍या एका आस्थापनाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेससहित अनेक पक्षांनी माझ्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

सनातनच्या साधकांनी घेतली दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची सदिच्छा भेट !

दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नाेडा, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करा ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

मुसलमान प्रत्येक उत्पादक आणि आस्थापन यांच्याकडे हेतूपुरस्सर मागणी करून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास भाग पाडत आहेत. ‘हलाल प्रमाणपत्र’ अन्न व औषध प्रशासनाकडून नाही, तर ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेकडून घ्यावे लागते. हिंदूंचा व्यापार आणि व्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे.

केंद्र सरकारमध्ये उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणावर अहंकार ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा दावा

केंद्र सरकारमध्ये अनेक ठिकाणी अहंकार असतो. विशेष करून सरकारमध्ये उच्चस्तरावर अधिक अहंकार असतो. ‘सर्वकाही आपल्याला कळले पाहिजे’ असे संबंधितांना वाटते; म्हणून कुणाचा सल्ला घेणे किंवा कुणाचे ऐकणे हे बहुतेक ठिकाणी होत नाही. कुणी १०० शंभर टक्के परिपूर्ण नसतो आणि ‘मी परिपूर्ण आहे’ असा दावा कुणीच करू शकत नाही.