इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी शिक्षण खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध

वर्गांचे वेळापत्रक सिद्ध करतांना शाळेत गर्दी होणार नाही, हे पहावे. शाळेचे व्यवस्थापन आवश्यकता भासल्यास, साधनसुविधा असल्यास आणि परिस्थिती अनुरूप दोन पाळ्यांमध्ये वर्ग भरवू शकतात.

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी पतीला पोलीस कोठडी

धर्मशिक्षणाअभावी खालावलेली समाजाची स्थिती !

गोवा शासन १६ ऑक्टोबरपासून टेलिमेडिसीन सेवा चालू करण्याची शक्यता

या योजनेद्वारे दूरभाषवरूनच रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करून त्यांना उपचाराची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसतांनाही या योजनेद्वारे रुग्णावर उपचार करता येतील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.

हिंदूंची मंदिरे सरकारऐवजी भाविकांच्या कह्यात असायला हवीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संघाच्या नागपूर महानगरचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात २०० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते.

कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदुत्वनिष्ठ पक्ष असलेल्या आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच आमदाराच्या आईचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

भोसरी येथील भूमी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबियांविरोधात ईडीने आरोपपत्र प्रविष्ट केले. खटल्याला अनुपस्थित राहिल्याने पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले…

शासनकर्त्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे अत्यावश्यक ! – पू. भिडेगुरुजी

माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्‍याच्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

राज्यातील मालमत्ता करावरील दंड १२ टक्के करणार !

भविष्यात शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण अल्प पडणार असल्याने धरणाची उंची वाढवण्याचे प्रयत्न करणे, खोपोलीवरून टाटाची वीजनिर्मिती करून वाया जाणारे पाणी बंधार्‍याद्वारे अडवून नवी मुंबईला आणणे असे निर्देश पवार यांनी आयुक्तांना दिले.