सातारा नगरपालिकेतील निविदा प्रक्रियेमध्ये घोळ ! – नगरसेवक अविनाश कदम

निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करत चढ्या दराने स्वत:च्या ठेकेदाराला कामे दिल्याचा आरोप नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी केला आहे.

११ जुलैपासून गोकुळच्या दूध खरेदी दरात वाढ ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

म्हैशीच्या दुधाचा खरेदी दर २ रुपयांनी, तर गायीच्या दुधाचा खरेदी दर १ रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत ! – शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना निवेदन

बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता १ ली ते १० पर्यंतची पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात उपलब्ध !

कोरोनामुळे या कालावधीत अनेकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तरी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वळपाई (गोवा) शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती : सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त !

मुसलमांनांची संख्या वाळपई शहरात वाढत आहे. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ची निर्मिती म्हणजे मतपेढीचे राजकारण आहे.

सावंतवाडी शहरात ‘चांदा ते बांदा’ योजनेतून झालेल्या कामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ! – संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी

विकासकामांवर लक्ष ठेवणे हे प्रशासकीय अधिकार्‍यांचे काम असतांना निकृष्ट कामे होतातच कशी ?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीत राज्याच्या  महसुलात निम्म्याने घट ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘वस्तू आणि सेवा कर’ चुकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना मतभेद विसरून एक होण्याची हाक

कुणी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून शिवसेना संपवण्याची भाषा करत असेल, तर ते कदापीही शक्य नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार्‍या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करा ! – विलास साळसकर, तालुकाप्रमुख, शिवसेना

आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

शत्रूशी लढण्यासाठी सिद्ध केलेल्या भारतीय बनावटीच्या नवीन आव्हानात्मक बोटी !

चीनच्या कोणत्याही आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहे !