साखर कारखान्यांचा स्वार्थीपणा !
सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांना शेतकर्यांची उसाची देयके द्यावीशी वाटत नाही, हे स्वार्थीपणाची परिसीमा ओलांडून संवेदनशीलतेचा र्हास झाल्याचे लक्षण आहे.
सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांना शेतकर्यांची उसाची देयके द्यावीशी वाटत नाही, हे स्वार्थीपणाची परिसीमा ओलांडून संवेदनशीलतेचा र्हास झाल्याचे लक्षण आहे.
नवी देहली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे आतापर्यंत कोरोनाचे ६०० रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.
खलिस्तानी आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे.
आमच्या घराच्या शेजारील दारुडे येऊन आम्हाला पुष्कळ त्रास द्यायचे. आमच्या साहाय्याला कुणी नातेवाईक किंवा पोलीसही येत नसत
कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !
एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह केल्यास तिचा कसलाही छळ आणि तिच्यावर बळजोरी होणार नाही, याचे दायित्व…
सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
बहुगुणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देऊन वनौषधींच्या संवर्धनासाठी हातभार लावावा !