‘केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे. लसीच्या एका वायलमध्ये (कूपीमध्ये) १० डोस असतात. या १० मध्ये पुरेशा व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध झाल्या नाहीत, तर उर्वरित लसी टाकून द्याव्या लागतात. यामुळे देशात आतापर्यंत मोठ्या संख्येने लसी वाया गेल्या आहेत.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > अशी काँग्रेस इतर क्षेत्रांतही किती हानी करत असेल !
अशी काँग्रेस इतर क्षेत्रांतही किती हानी करत असेल !
नूतन लेख
- देवकार्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोडी नको !
- मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून पुढे सरकार मंदिरे कह्यात घेणार नाही, याची काळजी घ्या. मंदिरांनीच उलट विद्यापिठातील अभ्यासक्रम शिकवायला हवेत !
- हिंदुस्थानातील हिंदुत्वच नष्ट करण्याचा काँग्रेसवाल्यांनी चंग बांधला आहे का ?
- काँग्रेसच्या निवडणूक घोषणापत्रातील शब्दांमागे दडलेली घातक विचारसरणी आणि ‘अजेंडा’ (कार्यसूची) !
- Congress Suppressed Neha’s Murder:नेहाच्या हत्येचे प्रकरण दाबून टाकण्यात आले !
- Kanhaiya Kumar Slapped By Man : देहलीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली !