अशी काँग्रेस इतर क्षेत्रांतही किती हानी करत असेल ! 

सौजन्य : INDIA TV

‘केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे. लसीच्या एका वायलमध्ये (कूपीमध्ये) १० डोस असतात. या १० मध्ये पुरेशा व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध झाल्या नाहीत, तर उर्वरित लसी टाकून द्याव्या लागतात. यामुळे देशात आतापर्यंत मोठ्या संख्येने लसी वाया गेल्या आहेत.’