धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो.

युरेनियमची तस्करी आणि भारताची सुरक्षा !

मुंबई येथे आतंकवादविरोधी पथकाने २१ कोटी रुपयांचे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम नुकतेच पकडले. अणूशक्तीपासून वीजनिर्मिती करण्यासाठी अणुभट्टीमध्ये कच्चा पदार्थ म्हणून या युरेनियमचा वापर केला जातो.

साधकांची गुरुनिष्ठा आणि ‘सनातन प्रभात’यांमधून मी पुष्कळ शिकलो ! – वैद्य सुविनय दामले

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.

साधकांचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे केलेल्या ‘संजीवनी होमा’ची स्पंदने आरंभापासूनच पाताळात गेल्याने वाईट शक्तींनी आरंभापासून शेवटपर्यंत सूक्ष्म युद्ध करणे

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे सर्व साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी, सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि विश्‍वकल्याणासाठी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘संजीवनी होम’ होम करण्यात आला. या होमाचा मला जाणलेला सूक्ष्मातील परिणाम येथे देत आहे.

वैशाख मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागठाणे (जि. सातारा) येथील चि. कियांश कौशिक कुलकर्णी (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कियांश कौशिक कुलकर्णी हा एक आहे !

उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८० वर्षे) आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सरस्वती कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !

​श्री. अरविंद कुलकर्णी यांचा वैशाख कृष्ण पक्ष तृतीया/चतुर्थी (२९.५.२०२१) या दिवशी तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांची मुले कु. रूपाली आणि श्री. राहुल कुलकर्णी यांनी वडिलांविषयी आणि आईविषयी लिहून दिलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला भावसोहळा पहात असतांना बिहार राज्यातील धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

भावसोहळ्याच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पितांबर परिधान केले असून सुवर्णालंकार घातले आहेत. त्यांच्याकडून सोनेरी आणि पांढर्‍या रंगांचे किरण प्रक्षेपित होत असून ते माझ्यात समवेत आहेत’. असे साधकाला दिसणे.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ (ठाणे) येथील कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

‘कु. कल्याणी मागील काही मासांपासून तिच्या आईच्या समवेत देवद आश्रमात येत आहे. तिच्याविषयी तिची मामी सौ. रूपाली वर्तक यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातील कायदे !

हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.