मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, तसेच आवश्यकता पडल्यास मराठा आरक्षणाबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून ठराव देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

संभाजीनगर येथील साहाय्यक पोलीस आयुक्तांचा माफीनामा संभाजीनगर खंडपिठाने फेटाळला !

शिरस्त्राण सक्तीचा दिनांक पालटल्याविषयी प्रसारमाध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या अंगलट !

समाजद्रोह्यांची काळीकृत्ये !

कोरोनाकाळात्त मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांची विकृत मानसिकता प्रतिदिन समोर येत आहे. ‘कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू शहरातील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे’, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला

आशादायी पाऊल !

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्रामुळे कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर अभ्यास चालू केला असल्याची बातमी वाचणेसुद्धा आनंददायी आहे. यावर संशोधन करण्यासाठी सरकारकडून हृषिकेश येथील ‘एम्स्’ रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

महर्षींनी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव वैशाख मासाऐवजी चैत्र मासात करण्यास सांगितलेले कारण !

गुरुदेव हे स्वतः श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या अवतारी कार्याविषयीचे मुहूर्त ठरवणारे आम्ही ॠषि-मुनीच आहोत. आताच्या देवलोकातील अवतारी कार्याच्या ग्रहगतीला धरून देवलोकातील पंचांगाप्रमाणे आम्ही सप्तर्षि वैशाख मासाच्या ऐवजी चैत्र मासात जन्मोत्सवाचा मुहूर्त देत आहोत.’’

महाराष्ट्र कोरोनाच्या विरोधातील लढाई चांगली लढत आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विरोधात महाराष्ट्र चांगली लढाई लढत  आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ८ मे या दिवशी कोरोनाच्या स्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

वाचकांना निवेदन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कोणताही सोहळा झाला नाही. साधकांना आनंद मिळण्यासाठी दळणवळण बंदीपूर्वी झालेल्या विविध सोहळ्यांतील छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : हिदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार

बेवारसपणे फिरणार्‍या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात ५ सहस्र २६८ पेक्षा अधिक गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये ५ लाख ७३ सहस्र ४१७ गायी आहेत.