देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !
४ आठवड्यांपूर्वी भारतात प्रतिदिन सरासरी १ लाख ४३ सहस्र ३४३ नवे रुग्ण आढळत होते; मात्र आता प्रतिदिन साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.
४ आठवड्यांपूर्वी भारतात प्रतिदिन सरासरी १ लाख ४३ सहस्र ३४३ नवे रुग्ण आढळत होते; मात्र आता प्रतिदिन साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.
जगमोहन यांनी दोन वेळा जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषवले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीयमंत्रीही होते.
विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे.
दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत’, याची सद्गुरु सिरियाक वाले यांनी घेतलेली अनुभूती
‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
रामनाथी येथील सनातन आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीललितात्रिपुरसुंदरीदेवीची पूजा केली. या पूजेचे देवीच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
सद्गुरु सिरियाक वाले यांच्या कपाळावर त्रिशूळ उमटलेला दिसणे आणि ‘सूक्ष्मातून शिव किंवा श्री दुर्गादेवी त्यांचे रक्षण करण्यासाठी उपस्थित आहेत’ असे जाणवणे