दळणवळण बंदीमुळे देहली सरकारचा निर्णय !

नवी देहली – कोरोनामुळे देहलीमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. आता देहली सरकारने राज्यातील अनुमाने ७२ लाख शिधावाटप कार्डधारकांना २ मासांसाठी विनामूल्य शिधा देण्याची घोषणा केली आहे. तसेच रिक्शा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे साहाय्यही देण्यात येणार आहे.
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
‘साधूग्राम’च्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी मान्य
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !
वाढत्या मानसिक ताणामुळे ३ वर्षांत देशातील ४३८ सैनिकांच्या आत्महत्या !
चंद्रपूर येथील ‘कॅन्सर रुग्णालया’वर सायबर आक्रमण !