अलंकार विकत घेतांना काय काळजी घ्याल ?

अलंकारांच्या दुकानात अलंकार विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे आपल्याला अलंकारांचे विविध प्रकार दिसतात. आपण बर्‍याचदा अलंकारांच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो.

पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ

पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे.

दायित्व घेऊन सेवा करणारे आणि सेवेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे पू. देयान ग्लेश्‍चिच !

एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू होण्यापूर्वी ‘अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत कसे पोचता येईल ? त्यांच्या शंकांचे निरसन कसा करता येईल ?’, याचे पू. देयानदादा सतत चिंतन करत असत.

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

‘ट्विटर’वर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देत असून ‘ट्विटर’ची वाटचाल ‘सेक्युलर  इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत असल्याची प्रचीती येणे…

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत.

युगांनुसार स्त्रियांच्या अलंकारधारणामागील पालटलेला दृष्टीकोन

‘आदीयुगामध्ये स्त्री ही अलंकारविरहित अवस्थेत पातिव्रत्याचे आणि तद्नंतर येणार्‍या वैराग्यभावाचे तंतोतंत पालन करणारी असल्याने तिला अलंकारधारणेतून निर्माण होणार्‍या नैतिकतेस्वरूप संस्कारबंधनांची आवश्यकता भासली नाही.

स्थुलातील अलंकार आणि विरक्ती

‘गुरूंनी माझ्या अपवित्र देहाला पवित्र करून तो अनेक अलंकारांनी मढवलेला आहे.’ डोक्यावर त्यागाचा मुकुट चढवला आहे. केसांत सद्विचार आणि प्रीती यांचा गजरा माळला आहे.

अलंकारांची शुद्धी कशी करावी आणि शुद्धी करण्याचे आध्यात्मिक लाभ !

‘आजकाल जवळ जवळ प्रत्येकालाच अधिक-उण्या प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतो. त्रास असलेल्या व्यक्तीने परिधान केलेल्या अलंकारांत वाईट शक्ती काळी शक्ती साठवून ठेवतात. अलंकार घातल्यानंतर त्रास जाणवल्यास त्या अलंकारांची त्रासाच्या तीव्रतेनुसार शुद्धी करावी.

साधनेतील ध्येय साध्य करतांना पुनःपुन्हा अपयश आले, तर काय करायचे ?

ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्‍वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’

पत्नीच्या आकस्मिक निधनानंतर पुणे येथील श्री. दिलीप मोरवाले (वय ६४ वर्षे) यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली भावस्पर्शी कृतज्ञता !

‘प्रारब्ध या जन्मातच भोगावे लागते. नाहीतर दुसर्‍या जन्मात व्याजासकट भोगावे लागते.’ परम पूज्य म्हणजे प्रत्यक्ष ईश्‍वरच आहेत.