असात्त्विक आणि सात्त्विक कर्णभूषण घातल्यावर जाणवलेल्या परिणामांचे सूक्ष्म चित्र

कानात घालण्यासाठीच्या कर्णभूषणांचे विविध प्रकार असतात. समाजाला योग्य-अयोग्य किंवा सात्त्विक-असात्त्विक हे पहाण्याची दृष्टी नसल्याने त्यांना हा भेद लक्षातच येत नाही. त्यामुळे त्यांचा कल शक्यतो असात्त्विक प्रकारचे कानातले घेण्याकडेच अधिक रहातो.

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’

जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.

सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !

सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही.